बुधवार, २९ मे, २०१९

चिंता.......

खरंच मला माणूस म्हणून घेण्याची लाज वाटते...... तुम्हाला पण वाटते का? 
माझ थोडस कन्फ्युजन आहे ....  समाजाचे सर्वच प्रश्न फक्त जातीनिहाय असतात का?.....
सरकारी योजनांशिवाय शहरातील (इंडिया ) संपत्ती चलन रूपाने कष्टाच्या माध्यमातून  ग्रामीण भागात (भारतात)   हस्तांतरित व्हावी या साठी काय करता येईल...... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा