गुरुवार, २१ मार्च, २०१९

शेती आणि शेतकरी : एक चिंतन
भारतीय शेतीचे नियोजन चुकले आहे का ?
नियोजन करते , अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत आणि समाज चुकीच्या पद्धतीने विचार करतात .
त्यामुळे आज भारत आर्थिक दिवाळ खोर बनला आहे .
संपतीचे केंद्रीकरण , बहुसंख्य समाजाची कृयक्षतीचा ऱ्हास इ .
वाढत सरकारी करण,

चितनांचे मुद्ये
 शासनाचे उत्पन्न पगारदारांचा आयकर असणे घातक
शेतीवर कर बसविणे आवश्यक
संपत्तीची निर्मिती
मुल्य वृध्दी
विनीमय मुल्य इ.